Thursday, May 9, 2019
Wednesday, May 8, 2019
CONGRESS ACTIVISTS IN MUMBAI WISH ‘GET WELL SOON’ TO PM MOD
Tuesday, 7th May 2019, Mulund, Mumbai - In the wake of the lowly remarks by
PM Narendra Modi against the martyred former PM of India Rajiv Gandhi, Congress
Activists, from Mulund, Mumbai in a unique way prayed for sanity and mental
stability for Modi and wished him to “Get Well Soon”. Activists condemned
the remarks made by the PM, by way of 'Gandhigiri' and claimed it to be
desperate attempt by him to divert attention from the consistent failure of the
BJP led NDA Government.
The protest was organized by Rajesh Ingle (General Secretary of Mumbai North East District Congress) along with Dr. R. R. Singh, Uttam Gite, K. Karunanidhi, Hiraman Sansare, Dr. Sachin Singh, Sunil Jain, Shekhar Pardeshi, Ashok Gaikwad, Bhaskar Panigrahi, Triveni Goswami, Babita Gupta, Mutthu Mudaliyar, Bakelal Mallah, R. M. Pal, P. Pratap, Mokim Khan,Dharmesh Soni,Janaki Mudaliyar, Prakash Wagh, Rahul Morya, among others
Wednesday, April 24, 2019
Son kills mother's 'boyfriend' after finding them together in Mulund Colony
Mumbai 22rd April 2019 :
A 25-year-old man killed a 55-year-old Devendra
Singh a Rikshaw Driver after finding him with his mother at home in Mulund
Colony near pipe line, the police said. The police arrested accused on Tuesday
from Boisar, Palghar District at his home under section 302 (murder) of the
IPC.
The incident took place on Monday late night when accuse returned home and
found his mother with Devendra Singh. Police said, enraged, accuse started
kicking and beating Singh, who died after being assaulted for nearly 15
minutes. The police were informed about Singh's death by accused mother.
Accused lived with his mother and father in Mulund Colony his father is a
watchman, his mother runs a tiffin service, while accuse does is an electrician
at some construction sites at Boisar, Palghar. A few customers also visit their
house for lunch or dinner.
Singh, who was an auto driver and used to sleep in his vehicle near his house,
used to eat at his house. "When he went home, he found one of the
customers who used to visit regularly for lunch or dinner with his
mother," said an officer from Mulund police station. One team with API
Avinash Pore, API Sachin Kadam, PSI Sayyad Mulani and staff "We have
arrested the accused from Boisar for murder. " Senior Inspector Ravi
Sardesai told PNRNEWS.
Monday, April 22, 2019
मोदी सरकारच्या विरोधात व्यापारी वर्गाचा “हल्लाबोल” - संजय दिना पाटील
ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडूप पाठोपाठ घाटकोपरमधील व्यापारी संघटनांनी संजय दिना पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा
ईशान्य मुंबई - 22 एप्रिल 2019 :
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मध्ये तेव्हा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी कामकाज पाहत होते. तेच पुढे देशाचे पंतप्रधान म्हणून भाजपाने निवडणुका लागण्यापूर्वीच सहा महिने अगोदर घोषित केल्याने गुजराती, जैन, मारवाडी समाज खूप खुश होता. गुजराती समाजाचा दृष्टिकोन फक्त एकच होता ते म्हणजे नरेंद्र मोदी गुजराती आहेत व गुजराती माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे. सहाजिकच आपल्या समाजाचा एक प्रधानमंत्री होतोय हे प्रत्येकाला गौरवाचे असते. पण त्याच गुजराती, मारवाडी, जैन समाजाची आज निराशा झाली आहे. या नरेंद्र मोदींनी केवळ ते ‘गुजराती’ आहेत म्हणून देशभरातील गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी या समाजाने एकत्र येऊन शंभर टक्के मतदार मतदाराला घराघरातून बाहेर काढून मोदींसाठी मताचे दान केले, पण त्याच मोदींनी देशातील जनतेबरोबर या व्यापारी वर्गाला ही देशोधडीला लावले अशी भावना गुजराती, जैन, मारवाडी या वर्गात आहे. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते चरण सिंग सप्रा व उमेदवार संजय दिना पाटील यानी सदिच्छा भेट घेवून व्यापारी वर्गाच्या व्यथा समजून घेतल्या.
ईशान्य मुंबईतील गुजराती, मारवाडी, जैन, राजस्थानी मतदारांची संख्या १,८१,४१६ असून हा समाज प्रामुख्याने सर्वाधिक मुलुंड, घाटकोपर भागात आहे. त्या-त्या भागात त्यांच्या व्यापारी संघटना आहेत. ज्वेलर्स व्यापारी संघटनेने याबाबत पुढाकार घेऊन ईशान्य मुंबईत भांडी व्यापारी संघटना, मेडिकल स्टोअर्स संघटना, कपडा व्यापारी संघटना अशा लहान-मोठ्या असलेल्या सर्व व्यापारी संघटनांना एकत्र करण्याचे काम अखिल भांडुप व्यापारी असोसिएशनने केले असून अखिल भांडुप व्यापारी असोशिएशनचे ज्वेलर्स व्यापारी देवेंद्र कोठारी, रतनजी हिरण, डालचंदजी कोठारी, बाबुलालजी कोठारी, प्रकाश सूर्या, उत्तमजि जैन, प्रवीण जैन, जयेश जैन, मुकेश कोठारी, सुरेश चपलोर, भट्टीपाडा व्यापारी असोसिएशन, मेवाड भवन, जैन राजस्थानी वर्धमान स्थानकवासी समाज, श्री जैन मंदिर समाज, तेरापंथी सभा मुलुंडचे अध्यक्ष राकेश ठुकलीया, जैन तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष श्री. निर्मलजि धिंगा, ज्वेलर्स असोशिएशनचे चुन्नीलाल सिंगवी, प्रकाशजी गेलडा, महेंद्रजी सांखला, श्री विनोद, श्री सांखला, श्री प्रकाशचंद बगरेया, प्रकाशजी सूर्या, राकेशजी सूर्या, सुनील इतेदिया, गोल्डन ग्रुपचे सिंघवी, प्रकाश कोठारी, कपडा व्यापारी असोसिएशनचे सी. जितेंद्र मेहता, भरत मेहता, जेवेलचंद मेहता, भरत मेहता, सुनील ग्रुपचे प्रफुल जैन, राजेश जैन, राजस्थान गुजरात जैन समाजचे व्यापारी असोसिएशन जैन श्र्वेतांबर तेरापंथी सभेचे पदाधिकारी राकेश टुकलिया, चुन्नीलाल शिंगवी, भांडूप ज्वेलर्स कपडे व्यापारी यांनी एकत्र होऊन आज बैठक घेतली व व्यापारी वर्गाच्या विविध समस्या, अडचणीवर चर्चा केली. व्यापारी वर्गाच्या समस्या, अडचणीवर अधिक चर्चा केल्यानंतर काही महिनेच ज्वेलर्स व्यापारी वर्गाला प्रचंड प्रमाणात राज्य सरकारने अधिकाऱ्यांमार्फत त्रास दिला. नोटाबंदी नंतर सर्व व्यापारी वर्गाचा व्यवसाय निम्म्यावर आलेला आहे. पन्नास टक्केपेक्षा अधिक व्यापारीवर्गाने आपले पिढ्यान पिढ्या सुरू असलेले व्यवसाय धंदे बंद केले. जीएसटीमुळे व्यापारी वर्गाला झालेला त्रास व मुंबईतून व्यापारी वर्गाची शिष्टमंडळ दिल्लीला गेले तेव्हा झालेला त्रास सरकारमधील मंत्री, भाजप पदाधिकारी व अधिकाऱ्याने व्यापारी वर्गाची केलेले मानहानी याबाबत सविस्तर चर्चा व्यापारीवर्गाने केली.
घाटकोपर विद्याविहार मधील व्यापारी वर्गाने लवेकर बाग, स्वामीनारायण मंदिर येथे रविवार दिनांक २१ रोजी सर्व व्यापारी वर्गाची सभा लावली होती. या सभेत व्यापारी संघटना, कपडा व्यापारी संघटना, मेडिकल स्टोर संघटना, प्लाईवूड व्यापारी संघटना, हार्डवेअर व्यापारी संघटना, स्टील व्यापारी संघटना, बिल्डिंग मटेरियल व्यापारी संघटना सामील झाल्या होत्या. श्री केतन शहा, श्री सुरेश राठोड, श्री लक्ष्मण कोठारी, श्री नारायण राजपुरोहित, मुलुंड तेरापंथी समाजचे सदस्य चुन्नीलाल सिंघवी, प्रकाश बग्रेचा, सुनील जैन, राकेश तुकलिया, जितु महेता, बन्सीलाल जैन, सुमित ग्रुपचे प्रफुल्ल जैन, ललित जैन, राजेश जैन उपस्थित होते.
मोदी सरकार हिटलरशाही पेक्षा अधिक जुलूम करत असल्याने व आमचे धंदे बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर आम्ही देशोधडीला लागू व ज्या गावातून आलो तेथेच पुन्हा जावे लागेल. त्यापेक्षा पूर्वीचे सरकार बरे होते. आम्ही गुजराती, जैन, मारवाडी, असलो तरी या मुंबईत, ईशान्य मुंबईत आमच्या अनेक पिढ्या राहिल्या. व्यवसाय केला. पण गेल्या पन्नास वर्षात कधीच त्रास आम्हाला झाला नाही तो त्रास गेल्या पाच वर्षात मोदींनी आम्हाला दिला आहे. सरकारकडे कोणतीही योजना नाही फक्त पैसे भरा व आमच्या पैशातून स्वतःसाठी जाहिरात करा. एवढेच काम मोदींनी केले. मुंबईतील मराठी माणसांनी आमचा धंदा वाढवला. आमच्या मागील ५० वर्षांपूर्वीच्या पिढ्या व आमची मुले या मराठी माणसांच्या जीवावर ‘मैत्री’ करून मोठी झाली. त्याच मराठी माणसाच्या जीवावर आमचा व्यवसाय वाढला. त्या मराठी माणसाला निवडून देण्याचा संकल्प आम्ही सर्व वर्गाने केला आहे. आमच्या जातीच्या माणसानी माती खाल्ली. पण या ईशान्य मुंबईतील मराठी माणसांनी आम्हाला जगवल... मराठी माणसे म्हणजे जीवाला जीव देणारे... व प्रामाणिक माणसे... त्यामुले काही हि झाले तरी या वेळेला एका मराठी माणसाचे उपकार आमही विसरणार नाही. आमचा संपूर्ण समाज येणाऱ्या २९ तारखेला योग्य तो न्याय देईल... व परिवर्तन घडवून आणेल.
Monday, April 15, 2019
About Me
Hi I am Photojournalist Nitin Lalitkumar Maniar
*(This is Broadcast massages)*
*If you have already saved my all contact details to your phone or gmail memory thank you very much.*
*If not saved yet*
*Please save our office no. 8779256212 to receive Daily Broadcast News Happening around you and Latest Offers from various outlets. And send message on WhatsApp : (STB) or Subscribe To Broadcast*
My Personal no. Nitin L. Maniar – 97680 06860, 98202 03860,
Office Number : 87792 56212,
PNRNEWS http://pnrnews.blogspot.com
www.mlive.news , https://www.facebook.com/nitinmaniar , https://www.facebook.com/mlivedotnews , fb page https://www.facebook.com/Mlivenews-437716153699373/,
YouTube channel : Mlive News, (https://www.youtube.com/channel/UCksZN4v1ASZVsCZaUNPTSxA ), https://twitter.com/Mlivedotnews, https://twitter.com/nitinmaniar1
Grow Your Business with *Mlive.News*
A Venture of *PNRNEWS PUBLICATIONS.*
*FOREWORD*
Nitin L. Maniar, a renowned name in the suburb of *Mulund – Mumbai*, has been working as a Photojournalist and a Reporter since past 20 years. I had published millions of stories, writes ups & advertorials on my popular blog *'https://pnrnews.blogspot.com'*.
*MESSAGE*
Dear Friends, I have initiated a new online YouTube News Channel MLIVE.NEWS https://www.youtube.com/channel/UCksZN4v1ASZVsCZaUNPTSxA and website *www.mlive.news*, a total social media and online news media solution. We seek your support for the venture by engaging us for campaigning for your brand, product, and services or even to promote yourself as an individual (PR Activity) Further.
*Kindly refer www.mlive.news to people and support the cause with advertisements, which will keep our services running.*
‘GET YOUR VIDEO ON YOUTUBE TODAY’
*We Specialize in brand story-telling through well-thought out Corporate Videos, Explainer Videos for more get a quote today!*
Please Subscribe :
A YouTube Channel an e news portal *Mlive.News* A Venture of *PNRNEWS PUBLICATIONS.* And press Bell Icon to get regular news updates & offers
also visit our blog and website, Social Media, pnrnews.blogspot.com, mlive.news, fb, twitter, instagram and if you have any news send on our WhatsApp no : 9768006860 or email on pnrnews@gmail.com, mlivedotnews@gmail.com.
You can also call us for Photography, Videography for all types of events & Press Release (PR) work.
Our Advertising Rates are Banner on blog and Videos on YouTube Channel Interview / Campion or Program all rates for only one time advertorial, videotorial.
Blog
Banner 300 X 300 = 90000 pixels : ₹.5,000/-
Banner 300 X 150 = 45000 pixels : ₹.3,000/-
YouTube Channel
1 minutes video : ₹.5,000/-
30 Seconds video : ₹.3,000/-
if time increases per minutes ₹.3,000/- extra
Thank You
Nitin Lalitkumar Maniar
For details & campaign package design please call, sms or whatsapp,
(I am sending massages to only contact number saved to my mobile, if you don't remember me no problem just see my DP photo attached. If you have got new sim but your number may be saved by previous SIM card holder to me.
We may have met for an Advertisement or News Publishing, Photography, Videography, Real Estate, Insurance or Visiting Card Printing.
If you are not interested to receive messages from me just text us (UNS) or unsubscribe your number will be removed from daily Broadcast Group.)
*‘Always Think Positive’*
મુલુન્ડ વેસ્ટ સર્વોદય નગરમાં રેકડી હોટેલમાં ભીષણ આગ
બે વર્ષથી ચાલતી આ હોટેલ કોઇપણ સરકારી લાઇસેંસ વગર ૨૪ કલ્લાક ચાલે છે, ફાયર NOC પણ નથી.
મુંબઈ શહેરમાં હોટેલોમાં આગ લાગવાની એકધારી પરંપરા બંધ થવાનું નામ નથી લઈ રહી. મુલુન્ડ (વેસ્ટ)માં જૈન મંદિર રોડ સ્થિત સંભવ કૉ.ઓ.હા. સોસાયટી માં આવેલ દુકાન ન.
૩ ‘રેકડી’ નામ ની
હોટેલમાં 23 માર્ચ 2019 શનિવારે ભીષણ આગ ફાટી નીકળી હતી. આ અગ્નિ તાંડવની ઘટનામાં કોઈ જાનહાનિ નથી થઇ. ઘટના સ્થળે અગ્નિશામક દળના કુલ ત્રણ બંબા અને બે પાણીના ટેન્કર 6 કલાકની સખત મહેનત પછી આગ પર નિયંત્રિત પામી શક્યાં હતા.
મુલુંડ અગ્નિશમન એ જણાવ્યું હતું
કે આગ ઇલેક્ટ્રિક શોર્ટ શર્કિટ ને લીધે આગ લાગી હતી. આ હોટેલ માલિકે હોટેલ ચાલુ
કરવા અમારી પાસે કોઈ NOC પ્રાપ્ત
કરી નથી, (એટલે શું આ હોટેલ ગેર કાયદે ચાલે છે.? એમ સ્તાનિક લોકોના મન માં પ્રશ્ન
છે.) આ હોટેલ માં તમામ રસોઈ ઇલેક્ટ્રિક સાધનોથી બનાવવામાં આવતી હતી જેને કારણે લોડ
વધી જતા વાયરો પીગળીને શોર્ટ શર્કિટ થવા પામ્યું હતું.
સ્તાનિક લોકોએ અમારા પ્રતિનિધિને
જણાવ્યું હતું કે જ્યારથી આ રેકડી હોટેલ બની છે અમારી તો ઊંઘ હરામ થઇ ગઈ છે. ૨૪
કલ્લાક ચાલતી આ હોટેલ માં રાતના 2 થી ૪ દરમ્યાન અસામાજિક તત્વો ત્યાં આવી ને
મારામારી ને હંગામો કરે છે. અમે ઘણી વાર પોલીસ ફરિયાદ પણ કરી પણ પોલીસ આવે અને
હોટેલ માલિકને મળીને હસતા હસતા જતા રહે છે. આનો અર્થ શું સમજવો? સમભાવ સોસાયટી ના
એક સભ્યે જણાવ્યું હતું કે અમારી સોસાયટીએ અમારા એડવોકેટ અંકિત લોડાયા દ્વારે રેકડી
હોટેલ ચાલક, મલક અને અગ્નીષણ દળને નોટીસ મોકલેલ છે. જેમાં જણાવ્યું છે કે આ આગ ની
દુર્ઘટના પૂર્વે ઘણીવાર અમે ફરિયાદ કરી છે કે આ હોટેલ માલિક એ સોસાયટી પાસે થી કોઈ
NOC લીધી
નથી અને ફાયર સુરક્ષા પણ નથી અગ્નિશમન દલ તેની તપાસ કરે અને યોગ્ય કાર્યવાહી કરે.
પણ કોઈ કાર્યવાહી કરવામાં આવી નથી માત્ર એક અધિકારી આવીને હસતો હસતો ચાલ્યો ગયો.
જેને પરિણામે આ ભીષણ આગ ની દુર્ઘટના થવા પામી છે. અને હોટલ ચાલક દુકાન ની હદ ની બારે
આવેલા સોસાયટી ની જગ્યા ફૂટપાથ સુધી વાપરે છે જે ગેરકાયદે છે.
બીએમસી ટી વોર્ડ ના એક અધિકારીએ જણાવ્યું હતું કે રેકડી હોટેલમાં સલામતી ધોરણો નો અભાવ હતો કે નહી તેની તપાસ કરવામાં આવશે. અમારા અધિકારીઓ ભવિષ્યમાં આગને ટાળવા માટે મુલુંડમાં આવેલા તમામ હોટેલોની સંપૂર્ણ તપાસ કરશે.
કમલા મિલમાં આવેલી
હોટલ ની ભીષણ આગ પછીની આ પણ ભીષણ આગ હોવાથી અધિકારી ઓ પોતાની નોકરી સલામત રખવા
કોઇપણ વ્યક્તિ ઘાયલ થયો નથી તેમ કે છે.
SUSHMA MOTILAL MOURYA FROM JAN ADHIKAR PARTY
LOK SABHA ELECTION 2019 CANDIDATE FROM MUMBAI NORTH-EAST DISTRICT SEAT NO 28. SYMBOL HELICOPTER
Sunday, April 14, 2019
Tuesday, April 2, 2019
निवडणूक कार्यालय 'राम भरोसे'
रविवार
दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता २८ उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे
मुलुंड विधान सभेतील, मुलुंड पूर्व, म्युनिसिपल मार्केट बिल्डिंग, चाफेकर बंधू मार्ग, खंडोबा मंदिर जवळील, निवडणूक कार्यालयास भेट दिली
असता तेथे कुणीही उपस्थित नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार्यालय उघडे होते
मात्र तेथे कुणीही कर्मचारी, अधिकारी अथवा शिपाई देखील नव्हता. बहुतेक यालाच म्हणत
असावेत 'राम
भरोसे' !!
Sunday, March 31, 2019
ईशान्य मुम्बई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार संजय दीना पाटिल के लिये कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों का स्नेहसम्मेलन भांडुप में हुआ संपन्न।
बुधवार २७ मार्च २०१९, भांडुप,
मुंबई
- कांग्रेस,
राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों के साथ समविचारी दलों के गठबंधन द्वारा स्थापित
संयुक्त पुरोगामी महागठबंधन के ईशान्य मुंबई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार
राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष एवं पूर्व सांसद संजय दीना पाटिल के चुनावी
कार्य एवं प्रचार के आरंभ के हेतु सभी दलों की पहली संयुक्त सभा, ‘स्नेहसम्मलेन’, का आयोजन भांडुप पश्चिम स्थित दीना बामा पाटिल इस्टेट के परिसर में संपन्न
हुआ। कार्यक्रम में भारी संख्या में महिलाएं एवं युवा कार्यकर्ताओ का सहभाग
रहा। आदर सत्कार से मित्रपक्ष का कोई भी
सदस्य वंचित या नाराज़ न हो इस बात का पूरा ध्यान स्वयं संजय दीना पाटिल एवं उनके
सहकारी रखते नजर आये। जिसका नतीजा यह रहा के सभा मंच पर कांग्रेस एवं मित्रपक्षों
के नेताओं को प्रमुख स्थान दिया गया और राष्ट्रवादी कांग्रेस के काफ़ी नेताओं ने
निचे जनता के बीच बैठे नजर आये।
पूर्व
मंत्री एवं मुम्बई राष्ट्रवादी कांग्रेस अश्यक्ष सचिन आहिर के साथ मुम्बई कांग्रेस
के नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवड़ा ने दिल्ली से आने में देरी होने के कारण सचिन
अहीर के फोन के स्पीकर से सभा को संबोधित किया और समस्त कांग्रेस पार्टी के
कार्यकर्ता राष्ट्रवादी और मित्रपक्षों से साथ कंधे से कन्धा मिलाकर संजय पाटिल को
ईशान्य मुम्बई संसदीय क्षेत्र से विजयी करेंगे ऐसा आश्वासन दिया।
पूर्व
विधायक किरण पावसकर,
पूर्व विधायक चरण सिंग सप्रा, पूर्व विधायक अशोक धात्रक, पूर्व विधायक
वीरेंद्र बक्षी,
ईशान्य मुम्बई जिला कांग्रेस के नवनियुक्त अध्यक्ष प्रणिल
नायर,
ईशान्य मुम्बई जिला चुनाव प्रचार समिति के अध्यक्ष सुरेश
कोपरकर,
रिपब्लिकन पार्टी गवई गुट के प्रदेश अध्यक्ष आनंद खरात, पूर्व नगरसेवक बी. के तिवारी, जिला कांग्रेस चुनाव प्रचार समिति के सह निमंत्रक राजेश इंगले एवं रमेश शाह, आदि मान्यवरों ने भी इस स्नेहसम्मेलन को संबोधित किया। संजय
दीना पाटिल परिवार,
सहकारी एवं राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने इस स्नेहसम्मेलन
का नियोजन किया था।
Monday, March 25, 2019
भाजपा शिवसेना महायुतीच्या शुभारंभाच्या सभेला विराट जनसागर लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
Photo Credit to The Asian Age
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा असून पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली
भाजपा शिवसेना महायुतीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा जनतेचा निर्णय झाला आहे.
महायुतीच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेसाठी जमलेला लोकांचा महासागर महायुतीचा
लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याची ग्वाही देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापूर येथे
केले. देव – देश – धर्मासाठी जनतेच्या इच्छेनुसार शिवसेना भाजपाची युती झाली असून शुभारंभाच्या
सभेसाठी झालेल्या गर्दीचे अभूतपूर्व दृश्य हे विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता
पार्टी, शिवेसना, रिपब्लिकन पार्टी (आठवले), राष्ट्रीय
समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत
क्रांती महायुतीची लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा कोल्हापूर येथे झाली. मा.
देवेंद्र फडणवीस व मा. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष
खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री
चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे
अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, रयत क्रांतीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री
सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री
गिरीश महाजन, अन्न व नागरी
पुरवठामंत्री गिरीश बापट, शिवसेना नेते
आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री
सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री
अनंत गीते, परिवहनमंत्री
दिवाकर रावते, सामाजिक न्याय
राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा
राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर, खा. विकास
महात्मे, उमेदवार खा. संजयकाका पाटील, संजय मंडलिक व
धैर्यशिल माने उपस्थित होते.
मा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी त्या वेळच्या काँग्रेस आघाडी
सरकारने केवळ पाकिस्तानचा निषेध केला. उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले
झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत दाखवली आणि सैन्याला पूर्ण मोकळीक
दिली आणि सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले.
सेनेच्या पराक्रमाबद्दल विरोधी पक्षांना शंका आहे. विरोधकांची संवेदना भारतीय जनता
आणि सैन्यासोबत नाही तर पाकिस्तानसोबत आहे. पण हा मोदीजींच्या नेतृत्वाखालील नवा
भारत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.
त्यांनी
सांगितले की, देशप्रेमाने
भरलेल्या भाजपा शिवसेना महायुतीचा सामना करण्याची विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी
काँग्रेस आघाडीची हिंमत नाही. त्यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. त्यांचे
उमेदवार तिकिटे परत करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राने त्यांना भरभरून दिले पण
त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना
आपले खुले आव्हान आहे की, त्यांची पंधरा
वर्षांची राजवट आणि महायुतीचे साडेचार वर्षांचे सरकार यांची तुलना करणारी जाहीर
चर्चा करावी. पश्चिम महाराष्ट्रासोबत संपूर्ण महाराष्ट्रात युती सरकारने सिंचन, रस्ते यासाठी जास्त काम केले आहे. ऊस शेतकऱ्याला मदत केली आहे. रखडलेले सिंचन
प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा महायुती
जिंकेलच व त्यासोबत संपूर्ण राज्यात जनता युतीला पाठिंबा देईल.
मा. उद्धव
ठाकरे म्हणाले की, महायुतीला विरोध
करायला ५६ पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र
मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न
आहे. मोदींचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे व मुंबईचे
प्रश्न आपण मांडले तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली. आपल्याला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. त्यांनी शब्द दिला व पाळला.
आम्ही देव, देश आणि धर्मासाठी
युती केली आहे. गरिबांचे भले करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.
दलित समाज, आरक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा
पंतप्रधान करावे, असे आवाहन मा.
रामदास आठवले यांनी दलित व बौद्ध समाजाला केले. देशाला सुरक्षित ठेवणारे सरकार
देण्यासाठी मा. मोदी यांना पाठिंबा देऊन रासपाचे सर्व सैनिक काम करतील, अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.
मा.
चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, युतीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची ही सभा विक्रमी झाली आहे. ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी
महत्त्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा युती जिंकेल.
भाजपा प्रदेश
सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. माथाडी कामगारांचे नेते
नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
( मकुंद कुलकर्णी
)
कार्यालय सचिव
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...